राज्यात १७ ते २० मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांनो सावधान!
लातूर (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्यात येत्या १७ ते २० मार्च दरम्यान हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून, अनेक भागांत मेघगर्जनेसह वादळी पावसाचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा,…
