माणुसकीचा विजय! १०-१५ वर्षांपासून गांधी चौकात राहणाऱ्या ‘बालाजी’ला अखेर मिळाला आधार; ‘माझा लातूर परिवार’ धावला मदतीला
लातूर: “जिथे माणुसकी जिवंत असते, तिथे कुणीही खरोखर बेवारस राहत नाही,” याचीच प्रचिती देणारी एक हृदयस्पर्शी घटना लातूरच्या ऐतिहासिक गांधी चौक परिसरात घडली आहे. गेल्या १५ वर्षांपासून बेवारस अवस्थेत जगणाऱ्या…
